या लोकांना मुंबई म्हणजे मलाई वाटत आहे | Aditya Thackeray | Mumbai | BMC Elction |
  • 2 years ago
भाजपचे संपूर्ण राजकारण हे मुंबईसाठी चाललेला आहे मुंबई म्हणजे मलई असं त्यांना वाटायला लागलाय आमच्यासाठी मुंबई म्हणजे प्रेरणा आहे मुंबई म्हणजे मेहनत आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे करतो ते निवडणुकीसाठी नाही लोकांचे सेवेसाठी करतो आज जे काही सगळे बोलत आहे ते राजकारणावर बोलत आहे जनतेसाठी कोणी बोलत नाही शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे.


#AdityaThackeray #BJP #BMCElection #Shivsena #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #AshishShelar #EknathShinde HWNews
Recommended