हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा

  • 3 years ago
हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा - आचार्य तुषार भोसले (भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष)

एकीकडे पायी वारीला बंदी घालायची, मंदिरं बंद करुन ठेवायची , त्या मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचा कोणताही विचार या सरकारच्या मनालाही शिवत नाही मात्र आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी राज्यातल्या अनेक देवस्थानांच्या वाटाघाटी सुरु आहेत, त्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.
- हे वारकर्यांचं नाही तर वाटेकर्यांचं सरकार आहे
- देव-भक्तांच्या आड येणार्या आणि लाखो गरिबांच्या घरची चूल विझवणार्या सरकारला मंदिर समित्या नेमण्याचा कोणताही अधिकार नाही
- आधी मंदिरं उघडा आणि नंतर मंदिर समित्यांच्या चर्चा करा

Recommended