केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, यासाठी त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मागे घ्यावी, अशी अट घातली आहे. #NarendraTomar #AgricultureMinister #Farmers #Demands #Repealing #Agriculturallaws