जालना येथे बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले. ते करत असताना देशातील मुस्लिम समाज व इतरांनी जसा रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारला, तसाच मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा, असे म्हटले आहे. #Jalna #AbdulSattar #Marathareservation #Maharashtra #SupremeCourtdecision