सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलंय :जयंत पाटील | Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
ण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करण्याची गरज व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीती राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे आयोजित सभेस संबोधित करताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गर्दीचाही उत्साह वाढला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended