जयस्वालांच्या जाण्याला आघाडीचा कारभारच जबाबदार - फडणवीस
  • 3 years ago
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या केंद्रीय सेवेत जाण्याच्या निर्णयाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार जबाबदार आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Recommended