आम्ही फक्त म्हणण्यापुरते सत्तेत : उद्धव ठाकरे
  • 3 years ago
विटा : "मी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर संपर्कदौरे करून लोकांशी संवाद साधत आहे. निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे लोक मला निवेदने देत आहेत. मुख्यमंत्र्याना निवेदने द्यायची सोडून लोक मला निवेदने देत आहेत. याचे कारण एकच आहे, आपण म्हणायला सतेत आहोत. पण सत्ताधाऱ्यापेक्षा लोकांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, हे मी माझे भाग्य समजतो." असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
Recommended