रामदास आठवलेंना शब्दच सुचेना... असं काय झालं?
- 8 months ago
शिघ्रकवी म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे गुरुवारी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक कविता सादर करण्याची विनंती केली. पण आठवलेंना कविता सुचलीच नाही.
Recommended
कधी लग्न करते असं झालं होतं | Aastad Kale and Swapnali Patil Marriage | Lokmat CNX Filmy
Lokmat Filmy
हाथ जोडतो! पण...असं का म्हणाले सोमय्या...नक्की काय झालं Kirit Somaiya on Mumbai metro Car shed
Lokmat