Aditya Thackeray: कृषिमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

  • 2 years ago
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यात त्यांनी एअर बस प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून सरकारवर टीका केली. एवढा मोठा प्रकल्प राज्यातून गेल्याने कृषिमंत्री आणि उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Recommended