Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/26/2022
राज्य सरकारकडून राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदक विजेत्यांच्या बक्षीसांच्या रकमेत वाढ करण्यात आलीये. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गिरीश महाजनांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

Category

🗞
News

Recommended