३१ मार्चपर्यंत कर्मचारी कामावर न परतल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल | अजित पवार

  • 2 years ago
राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं शेवटची संधी दिली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्मचारी कामावर न परतल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Recommended