मुंबई नकोच | मी मेलो तर Thackeray Government जबाबदार | Kiran Panchal | St Worker | Maharashtra
  • 3 years ago
कोरोना संकटात मुंबईत रेल्वे बंद असताना बेस्टवरील ताण कमी व्हावा म्हणून लाल परी म्हणजे एसटीला मुंबईत आणण्यात आलं. धाडस दाखवत अनेक जिल्हयातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत सेवा केली.. पण आता कोरोना पुन्हा वाढत असताना एसटी कर्मचारी मात्र त्रस्त झालेले दिसतायत. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असताना त्यांना आता मुंबईत काम करण्याची जबरदस्ती केली जातेय.. अशाच एका प्रकाराला कंटाळून औरंगाबादच्या एका संतप्त एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे... मुंबईत नियुक्तीवर असलेल्या किरण पांचाळ कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता.. बरा झाल्यानंतर तो एसटी कर्मचारी रुजू झाल्यावर पुन्हा एकदा त्याला मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली. कर्मचाऱ्याने विनंती केली असता, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले.. त्यामुळे ही वरिष्ठाची मनमानी म्हणावी.. की एसटी प्रशासनाचा निष्काळजीपणा असाही प्रश्न पडतो.. पहा काय म्हणतायत एसटी कर्मचारी...

#lokmat #Maharashtra #ST #Kiranpanchalvideoviral
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended