धरणात पाणी साठा कमी असल्याने 40 दिवसाचे एकच आवर्तन;आऊटलेटचे झाले उदघाटन | Takali Haji | Sakal |

  • 3 years ago
टाकळी हाजी : राज्यात भिमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे हित जोपासते म्हणून कारखान्याचा नावलौकीक आहे. कुकडी प्रकल्पावर आधारीत पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील भविष्यात पाण्यावरून संघर्ष होऊ नये. यासाठी कारखान्याने पुढाकार घेऊन कुकडी कालव्यावर शिर्ष विमोचक ( आऊटलेट ) चे बांधकाम करून पाण्याची उपलब्धता केली आहे. यावर्षी धरणात पाणी साठा कमी आहे. सध्यातरी 40 दिवसाचे एकच आवर्तन सोडणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे आवाहन राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended