Water Level: लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट, मांजरा धरणात केवळ 25 टक्केच पाणीसाठा
  • 8 months ago
लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण अर्धा पावसाळा संपला तरी रिकामेच आहे. सध्या मांजरा धरणात केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended