Maharashtra Drought: राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार
  • 6 months ago
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended