Maharashtra Weather: राज्यातील अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत, 15 ते 18 मार्चपर्यंत पावसाची शक्यता
  • last year
देशात अनेक ठिकाणी नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणानंतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहरासह महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट घोषित केली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended