'भारत चीनसारखा झाला तर...'; Mohan Bhagwat यांचे मोठे विधान
  • last year
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, भारताचा विकास त्याची दृष्टी ही तेथील लोकांच्या परिस्थिती,आकांक्षा, परंपरा आणि संस्कृती यावर आधारित असेल त्यामुळे चीनसारख्या देशांच्या विकासाच्या मार्गाचे भारताने अनुकरण करू नये.
Recommended