Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/1/2022
दिवाळी संपली की वेध तुलसी विवाहाचे लागतात.वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत चालते, अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Category

🗞
News

Recommended