"वारकरी हे महाराष्ट्राचं वैभव..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
  • 2 years ago
तीन महिन्यांपूर्वी आम्ही जो कार्यक्रम (बंड) केला तो जनतेच्या हितासाठी केला आहे. चांगले वाईट विचारांचे लोक असतात पण आपण त्याची परवा करायची नसते, आपण चांगले काम करत राहायचं, असं ते म्हणाले. ते आळंदीत मृदंगज्ञान या संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
Recommended