महाराष्ट्रातील सरकार अस्थिरतेवर Sambhajiraje Chhatrapatri यांची प्रतिक्रिया | Sakal | Eknath Shinde

  • 2 years ago
#Eknathshinde #sambhajirajechhatrapati #udhhavthakrey #shivsena
#bjp
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते लवकर संपावं. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्याची सोडवणूक व्हावी यासाठी राज्यात कुणाचंही पण सरकार प्रस्थापित व्हावं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. ते औरंगाबादेत बोलत होते

Recommended