Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/18/2022
पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे.  तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे.

Category

🗞
News

Recommended