Aurangabad | उकाड्यात घशाला कोरड; औरंगाबादकर आक्रमक | Water Crisis | Sakal

  • 2 years ago
औरंगाबाद : आठ दिवस पाणी येत नसल्याने पुंडलिक नगर येथील टाकीवर नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे एक तर आठ दिवसानंतर पाणी मिळते ते पण अवेळी आणि दूषित असते असा आरोप नागरिकांनी केला आहे.

#Aurangabad #WaterCrisis #WaterScarcity #Sakal #Andolan #BreakingNewsToday

Recommended