केंद्र सरकार केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहे; संजय राऊत यांची टीका
  • 2 years ago
युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना, तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणणे आवश्यक आहे. पण अशा वेळी केंद्रातील भाजप सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Recommended