भाजपला बिहाऱ्यांचा पुळका का आला? BJP MLA Atul Bhatkhalkar On Maharashtra Government And BMC |Lokmat

  • 3 years ago
महाराष्ट्र सरकारने समुद्रकिना-यावर छठपूजा करण्याला विरोध केल्यानंतर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर टिका करत असल्यामुळे त्यांना आता छटपूजेनिमित्त टिका करण्यासाठी एक नविन विषय मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये पुढील वर्षी होणा-या महानगरपालिकेच्या निवडणुकींचा विचार करता मुंबईतील बिहारी माणसांची मने जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आतापासूनच पूर्ण तयारी करत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाला आपली सत्ता आणण्यासाठी बिहारी माणसांबरोबरच त्यांची मते ही जिंकावी लागतील. म्हणूनच भाजपला त्यांचा येवढा पुळका आलेला दिसत आहे.

#Lokmat #BJP #MLAAtulbhatkhalkar #MLA #BMC #Uddhavthackeray #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended