Farmers In Trouble | बळीराजाचे हाल कधी थांबणार? आता तर मालाला कवडीमोल भाव

  • 3 years ago
बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने, बळीराजा हवालदिल झालाय.. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत, शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो घेऊन पोहोचल्याने, प्रति कॅरेटला 2 ते 3 रुपये भाव आलाय...यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरलीय.. शेतातून बाजारात घेऊन येण्यासाठी मालवाहतूकीचा खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात येत नाहीये.. त्यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय...

Recommended