महाशिवरात्रीला जागरण, गोंधळ व जल्लोष यांचा संबंध आहे का? Mahashivratri 2021 | Sadhguru Jaggi Vasudev
  • 3 years ago
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सद्गगुरू जग्गी वासुदेव यांनी महाशिवरात्री उत्सवाला मोठ्या प्रमाणात जागरण, गोंधळ आणि जल्लोष करतात. पण या दिवशी खरोखरंच जागरण, गोंधळ आणि जल्लोष करणे गरजेचे आहे का, त्याविषयी सदुगुरू काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Mahashivratri #Shiva #Shankar #Mahadev #Sadhgurujaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended