मैत्रीचा विश्वास घात | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Jaydeep and Gouri | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीअलमध्ये मोठा ट्विस्ट आलाय...जयदीपला पोलिसांनी अटक केलीय....गौरीच्या गाडीखाली अनिलचा अपघात होतो... या अपघातचा तपास करत पोलिस थेट जयदिपच्या घरी पोहचतात...आणि जयदीपला अटक करायला आलोय असं सांगतात...यावर गौरी म्हणते की यात जयदीपची काहीही चूक नाही तो अपघात माझ्या चुकीमुळे झाला पण जयदीप पोलिसांना सांगतो की तिचं काही एकू नका ती मला वाचवण्यासाठी हे सगळं तुम्हाला सांगतेय..

#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Girijaprabhu #Jaydeep #Gouri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended