‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवे वळण; संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धने घेतला निर्णय
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या मालिकेत येणाऱ्या काही घटना थोडक्यात.
Recommended