भाजपच्या लोकांचा खोटं बोलण्यात कुणी हात पकडू शकत नाही :अंबादास दानवे | Aurangabad | Sakal Media |
  • 3 years ago
भाजपच्या लोकांचा खोटं बोलण्यात कुणी हात पकडू शकत नाही असा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात १५३ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे. कचरा प्रकल्प सुद्धा पुर्ण होत आहे. आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज वाटंत नाही. मात्र आम्ही अस्मितेचे मुद्दे उचलत राहु. औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज करावे असा ठराव सुद्धा केंद्रीय उड्डयण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.
(व्हीडीओ-सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended