"मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर पुत्राला बार आणि पबची"

  • 3 years ago
"राज्य सरकार सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना कोणाचेही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आहे, तर पुत्राला पब आणि बारची चिंता आहे. रेस्तराँ आणि बारची वेळ वाढवयाची मागणी कोणीही केली नव्हती तरी त्यांची वेळ वाढवण्यात आली, सरकार या दोनच गोष्टींची काळजी करत आहे," असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला.

Recommended