Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
इंद्रायणी-चंद्रभागा नद्यांचं प्रदूषण, वारीच्या काळातील मद्य-मांसाची विक्री अशा विविध माध्यमांतून वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात होत आहेत. यावर बंदी घालावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली.

Category

🗞
News

Recommended