Tata Air Bus प्रकल्प राज्यासाठी का महत्वाचा होता ?; जाणून घ्या या व्हीडिओतून
  • last year
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचे राजकारण सुरु असतानाच
आता त्यात भर पडली आहे ती म्हणजे एक महत्वाचा प्रकल्प राज्याबाहेर गेला त्याची
आणि तो प्रकल्प म्हणजे टाटा एअर बस. राज्याने एक महत्वाचा
प्रकल्प गमावला असल्याची टीका विरोधांकडून होतेय. पाहुयात Tata Air Bus प्रकल्प राज्यासाठी का महत्वाचा होता ?
Recommended