नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी | Nashik Rain
  • last year
नाशिक जिल्ह्यातील येवल्यात इतका जोरदार पाऊस झालाय की शेतात अजूनही पाणी साचलंय. कापलेल्या पिकाचं नुकसान झालं असून उभं पिकंही पाण्याखाली गेलंय. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
Recommended