...म्हणून जालन्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र
  • 2 years ago
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव इथल्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलंय. त्याच्या या पत्रामागचं कारण व्हिडीओतून जाणून घेऊयात....
Recommended