Mumbai Goa Highway वरील अवजड वाहतूक २७ ऑगस्टपासून बंद, चाकरमान्यांना दिलासा
  • 2 years ago
मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक २७ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे.. गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ६ फिरकी पथकं तैनात करण्यात आली आहे..
Recommended