मुंबईत पाण्याचा निचरा का होत नाही? |Mumbai |Rainfall
  • 2 years ago
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबईत पाणी तुंबल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराला दरवर्षी पावसाळ्यात मोठा फटका बसतो. अनेक भागात पाणी साचतं, त्यामुळे पावसाळा मुंबईकरांना अगदी नकोसा वाटतो. पण कधी विचार केलाय का की मुंबईमध्ये पाणी का तुंबते? याचीच काही मुख्य कारणं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

#mumbai #rain #flood #mansoon
Recommended