Heat Wave In Maharashtra | कधी पर्यंत असणार उष्णतेची लाट ?
  • 2 years ago
Heat Wave In Maharashtra | कधी पर्यंत असणार उष्णतेची लाट ?


सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४१ अंशांपार पोहोचल्याने ऊन तापदायक ठरत आहे.

#HeatWaveInMaharashtra ##Weather #WeatherForecast #Marathinews #Maharahstranews #
Recommended