अमृता फडणवीसांना वादात खेचलं नसतं तर मलिकांवर ही वेळ आली नसती? Nawab Malik vs Amruta Fadnavis

  • 2 years ago
अमृता फडणवीसांना आर्यन प्रकरणात खेचलं नसतं तर मलिकांवर ही वेळ आली नसती का, फडणवीसांनी मलिकांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात अमृता फडणवीस, नवाब मलिक वाद नेमका कुठून सुरु झाला ते...तर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे आणि आरोपांची राळ उठवायचे. असेच आरोप करताना नवाब मलिक भाजप नेत्यांवर घसरले.. (Aniket VO) Nawab Malik Amruta Fadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended