आंबा, काजू बागायतदार ढगाळ वातावरणामुळे धास्तावले; कृषी तज्ज्ञ म्हणाले

  • 2 years ago
कोकणात हवामान बदललं आहे. पाऊस सुरु असल्याने आंबा, काजू बागायतदार संकटात आला आहे. या सगळ्याबाबत निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आंबा बागायतदार डॉ. सुभाष चव्हाण व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय मोरे यांच्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रसाद रानडे यांनी...

Recommended