हवालदार सुद्धा आमचा फोन घेत नाही, आमदाराला कोण विचारतं?' भास्कर जाधव संतापले
  • 2 years ago
#BhaskarJadhav #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimes
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला. आमदारांवर गुन्हे दाखल होत असतील तर आमदारांनी लोकांना न्याय कसा द्यायचा हा सवाल जाधव यांनी केला.
Recommended