'हे' विधेयक मंजूर करुन घेताच मोदी सरकारने अधिवेशन का गुंडाळलं?

  • 2 years ago
प्रचंड गदारोळात महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेतल्यानंतर केंद्र सरकारने नियोजित वेळेपूर्वीच हिवाळी अधिवेशन गुंडाळलंय. या अधिवेशनात मोदी सरकारने सर्वात महत्त्वाचं विधेयक मंजूर केलंय ते म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करावं लागणार आहे. १०० टक्के मतदारांचं ऑडिट करण्याच्या हेतूने आधार लिंकही अप्रत्यक्षपणे अनिवार्य होणार का, आधार कार्ड अनिवार्य न केल्यास मतदान करता येईल का, हे विधेयक मंजूर करताना विरोधकांचं म्हणणं काय होतं आणि सर्वसामान्य जनतेवर याचा काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घ्या सुटसुटीत शब्दात...

Recommended