सरकारी कर्मचाऱ्यांनाकडूनच कोरोना निर्बंधांची पायमल्ली | Corona Virus In Maharashtra | Aurangabad
  • 3 years ago
राज्यभरात एकीकडे कोरोनाचा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, दुसरीकडे कोरोना निर्बंध आणि मास्क सक्ती कायम आहे... औरंगाबाद महापालिकेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून शंभर ते पाचशे रुपये असा दंड वसूल करण्यात येत आहे... यासाठी महापालिकेने पथकही तयार केले आहे...विशेष म्हणजे 22 मार्च 2020 ते 4 ऑगस्ट 2021 या कालावधीत कोरोना निरबंध तोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 1 कोटी 20 लाख 97 हजार 500 एवढा दंड औरंगाबाद महापालिकेकडून वसूल करण्यात आलाय... औरंगाबाद महापालिकेला आजवर नागरिकांविरोधात कारवाई करून हा करोडो रुपयांचा दंड तर वसूल केला आहे... मात्र चक्क महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच कोरोना निर्बंधांचा विसर पडला आहे... एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा ही इथे कवडी मात्र फरक पडलेला दिसत नाही... ही परिस्थिती आहे औरंगाबादच्या महापालिकेतील आरोग्य विभागाची...
Amerypathakvo
#lokmat #Aurangabad #CoronaVirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended