केंद्र मदत करेलच पण राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये | Devendra Fadanvis | Maharashtra News
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये वर्षभर घेतलेल्या मेहनतीने तयार झालेले पीक मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये ओढावलेल्या या पूरजन्य परिस्थितीचा आढावा मी केंद्रातील काही मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्याकडून भरीव मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करीन. पण त्याचबरोबर राज्य सरकारने आपल्या खांद्यावरील जबाबदारी झटकू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे -

#Lokmat #DevendraFadanvis #MaharashtraGovernment #CentralGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended