पत्रीपुल कधी बांधणार? कल्याण डोंबिवली रहिवाशांचा सवाल | When will the bridge be built ?

  • 3 years ago
दोन वर्षांपूर्वी अंधेरी येथील गोखले पूल पडल्यानंतर महाराष्ट्रामधील अनेक पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या ऑडीटमध्ये जे पूल धोकादायक आहेत ते पाडून पुन्हा नव्याने पूल बनवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. यामुळे
कल्याण व डोंबिवली येथील धोकादायक पत्रिपुल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. अद्याप पत्रिपूलाचे काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी काम अजून पूर्ण झाले नाही. पत्रिपूलावरून आपल्याला डोंबिवली व शिळफाट्याला सहज जाता येते. पण पत्रिपूलाचे काम सुरू असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण व डोंबिवली येथील नागरीकांना आणि वाहनचालकांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संत्प्त झालेल्या कल्याण व डोंबिवली येथील नागरीकांना याबद्दल काय वाटत आहे ते जाणून घेऊयात व्हिडीओमधून -

#Lokmat #Kalyan #Dombivali #KDMC #Patripull #Pull #Bidge #Patripull
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended