अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही ? | Maharashtra Budget Session 2020 | Vidhansabha

  • 3 years ago
राज्यातल्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालं. आधी पाऊस भरपूर पडल्याचा आनंद होता. पण पावसानी आपला मुक्काम अगदी दिवाळीपर्यंत लांबवल्यामुळे राज्यात सुमारे ९४ लाख हेक्टर जमिनीवरचं पीक वाया गेलं. आता नवीन आलेल्या सरकारनी नवीन कर्जमाफी योजना लागू केली आहे. पण ही योजनाही वादाच्या भोवऱ्यात सापडणार अशी चिन्ह विधानसभेत झालेल्या चर्चेत दिसून आली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. पण विरोधकांना सरकारनी कोणतंच ठोस असं आश्वासन दिलं नाही. त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार की नाही, हा मुद्दा अधांतरीच राहीला आहे.

#devendrafadnavis #LokmatNews #vidhansabha #budgetsession #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020

Recommended