Narendra Modi | वर्षभरात ५० हजार जणांनी घेतला Ayushman Bharat Yojana चा लाभ | New Delhi

  • 3 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनमध्ये 'आरोग्य मंथन' या कार्यक्रमात सांगितले की, गेल्या 1 वर्षात सुमारे 50,000 लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचा लाभ घेतला. पीएम मोदी म्हणाले, “आयुष्मान भारत देशभरातील रूग्णांवर वैद्यकीय उपचारांची खात्री देतो, जो यापूर्वी अशक्य होता. ”आयुष्मान भारत ही सरकार पुरस्कृत आरोग्य विमा योजना असून देशातील नागरिकांना वार्षिक आरोग्य कवच उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #pmmodi #ayushmanbharatyojana #narendramodi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19

Recommended