शिक्षणाचा हेतू आत्मशक्ती जागवणे | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आज कोणत्याही गोष्टीमध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. शिक्षणामुळे आपण जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. जीवनामध्ये आपण आत्मसात केलेले ज्ञान इतरांबरोबर सुद्धा वाटले पाहिजे. जेणेकरून त्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्यामुळे जगामध्ये कोणीही अज्ञानी राहणार नाही. शिक्षणामुळे आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात होण्यासाठी मदत होते. म्हणून शिक्षणाचा हेतू आत्मशक्ती जागवणे यावर सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended