सर्वांचे भले का व्हावे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
जगामध्ये फारच कमी अशी लोक असतात की जे स्वत: बरोबर दुस-याचाही विचार करतात. आजच्या युगातील सगळी माणसे ही स्वार्थी वृत्तीची आहेत. दुस-यांचे भले व्हावे किंवा जीवनामध्ये त्यांची प्रगती व्हावी असे स्वार्थी वृत्ती असणा-या लोकांना वाटत नाही. आपण जर जीवनामध्ये पुढे जात आहोत तर इतरांना सुद्धा आपल्याबरोबर पुढे घेऊन जाण्याची इच्छा आपण जोपासली पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सर्वांचे भले का व्हावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended