जीवनविद्या तत्वज्ञान का स्वीकारते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
जीवनविद्या ही पूर्णपणे पैशांपेक्षा त्तवज्ञानवर अधिक आधारीत आहे असा जीवनविद्येचा मूळ सिद्दांत आहे. जीवनविद्येची जेव्हा स्थापना करण्यात आली तेव्हा गरिबांना मदत करणे हा मूख्य हेतू होता. जीवनविद्येमध्ये पैशाने श्रीमंत असणारी लोक येत नाहीत, तर मनाने श्रीमंत असणारी लोक येतात. आजच्या काळात माणसाला पैशांपेक्षा विचारांनी श्रीमंत व्हायला अधिक आवडते. आजच्या काळात तंत्रज्ञान हे झपाट्याने वाढत असल्यामुळे तरूण वर्ग हा झपाट्याने इंटरनेटच्या जाळ्यामध्ये ओढला जात आहे. तंत्रज्ञानाचा फायदा आपण जेवढा चांगल्या कामासाठी उचलू त्याचा अधिक फायदा हा आपल्या जीवनामध्ये होईल. म्हणून जीवनविद्या तत्वज्ञान का स्वीकारते ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended