डिसेंबर आणि जानेवारी महिने राज्यासाठी अधिक महत्त्वाचे महत्वाचे : राजेश टोपे

  • 3 years ago
जालना - उद्या पंतप्रधानांसोबत कोरोना बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान ज्या सूचना करतील त्यांचं पालन करु असे राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी येथे सांगितले. दिवाळीआधी कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती. पण दिवाळीनंतर वाढली आहे.त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.चाचण्या वाढतील तशी कोरोना बाधितांची संख्याही वाढेल मात्र नाराज होण्याची गरज नाही सर्व नियंत्रणात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके, जालना)

Recommended